Sant Tukaram Maharaj Gatha Mandir
माहिती महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रातील दोन प्रमुख संत कवी असलेल्या ज्ञानबा आणि तुकारामाच्या जयघोषाशिवाय कोणताही मोठा उत्सव किंवा धार्मिक कार्य पूर्ण होत नाही.आपल्या महाराष्ट्राला संत कवींची मोठी परंपरा लाभलेली आहे. या संत कवींनी हिंदू धर्माचे रक्षणच केले नाही तर त्यांच्या मधून अश्या अभंगांद्वारे त्यांनी धार्मिक ज्ञान सर्वसामान्य माणसानं पर्यंत पोहोचवले.या अभंगांचे पठण करणे …